सध्या परीक्षांचा मोसम आहे. आपण खाल्लेल्या अन्नघटकांचा परिणाम मेंदू आणि शरीरावर होत असतो. त्यामुळे अभ्यासासाठी मन ताजंतवानं आणि बुद्धी तल्लख हवी असेल, तर पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे.
↧