Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

हृदयाचं आरोग्य आपल्या हाती

$
0
0

>> डॉ. ज्योत्स्ना पाटील

जागतिक पाहणीमध्ये असं लक्षात आलं आहे, की हृदय रुग्णांच्या संख्येमध्ये १९८४च्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली आहे. हे प्रमाण २०१५ अखेरपर्यंत १०३ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. यामध्ये भारताचा नंबर वर आहे.

व्यायाम, आहार ताणतणावाचं नियोजन, तसंच प्रतिबंधात्मक उपचार प्रणालिची जोड यांमुळे हा विकार टाळता येतो. हृदयरोग प्रतिबंधात्मक उपचारांचा विचार करता किलेशन व ईईसीपी या उपचार प्रणालीशिवाय पर्याय नसल्याचं सिद्ध झालं आहे. या उपचारांमुळे हृदयाची अँजिओप्लास्टी, बायपास टाळता येते. शिवाय हृदयविकाराची अनुवंशिकता, तणावपूर्ण जीवनशैली, वाढतं वय, व्यसनाधीनता यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो. छातीमध्ये, पाठीमध्ये वेदना होणं, चक्कर येणं, डावा हात, खांदा दुखणं तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह अँजिओप्लास्टी, बायपासचे रुग्ण, या सर्वांसाठी ही उपचार प्रणाली अतिशय उपयुक्त ठरली आहे.

उपचारांमध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान जगभरातील कार्डिओलॉजिस्टनं मान्यता दिलेलं तसंच यूएसएफडीए मान्यताप्राप्त आहे. गेल्या सात वर्षांमध्ये पूना प्रिव्हेंटीव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये हजारो हृदय रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा ब्लॉकेज टाळण्यासाठी या उपचारांचा विशेष फायदा झाल्याचं आढळतं.

पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर मार्फत अरण्येश्वर चौक स्वारगेट व मोरया हॉस्पिटल पाठीमागे चिंचवड अशा दोन्ही ठिकाणी गेल्या आठ वर्षांमध्ये असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांचे मार्गदर्शन आहार, व्यायाम, मानसिक ताणतणाव यांचं व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा समावेशही उपचारामध्ये केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>